कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
Onion Farmers : राज्यभरात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rains) शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा आता अधिक चिंतेत सापडला आहे. आखाती युद्धामुळे कांदा निर्यात मंदावली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळणं तर दूरच मात्र लागलेला खर्चही मिळणं अवघड झालं आहे. दुसरीकडे अस्मानी संकाटाने बळीराज्याचं (Onion farmers) पुरतं कंबरडं मोडलं आहे. अशातच बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400…
उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Health Tips : सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम श्वसनविकारांसोबतच त्वचारोगांनाही कारणीभूत ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि आधीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण (Particulate Matter) फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण…
नीट परीक्षा फी परताव्यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; RE-NEET सोबत CBI तपासात नवे धागेदोरे
NEET Fee Refund : NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएने (National Testing Agency) RE-NEET घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हा परतावा नेमका विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार की नेट कॅफे किंवा सेतू केंद्र चालकांच्या खात्यात, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये…
काळाचा क्रूर घाला! लाडक्या लेकीचं कन्यादान करतानाच पित्याचा दुर्दैवी अंत; बुलढाण्यातील लग्नमंडपात पसरली शोककळा
: सनई चौघडांचे मंजुळ सूर, मंगलाष्टकांचे स्वर, डीजेचा दणदणाट, आनंदाने उपस्थित असलेले वऱ्हाडी, पाहुणे अशा मंगलमय वातावरणात मुलीचा (Buldhana News) विवाह सोहळा पार पडला. मात्र बिदाई करण्यापूर्वीच कन्यादानावेळी वधु पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी (Buldhana News) मृत्यू झाल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी या गावात काल (बुधवारी, ता13) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कुरूमदास कुंडलिक भुतेकर (50) अस…
हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागा मिळवून पहिल्यांदाच दोन-तृतीयांश बहुमत मिळवले, तर बंगालमध्ये 15 वर्षे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. Mamata Banerjee In Calcutta High Court: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राज्यातील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीसाठी गुरुवारी वकिली पोशाखात कलकत्ता…


